जागृती फाऊंडेशनच्या वतीने महाळुंगी येथे वृक्ष रोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,पनवेल: पर्यावरणाचा होणार ऱ्हास , वाढते शहरीकरण,नवनवीन प्रकल्प यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते ,प्रकल देखील हवेत आणि पर्यावरणाचा समतोल हि राखला जावा याकरिता आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागृती फाऊंडेशन च्या वतीने […]

सी बी डी बेलापूर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

वेध ताज्या घडामोडींचा/दि१८,नवीमुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे महत्व नागरिकांना दिवसेंदिवस समजायला लागल्याने ठिकठिकाणी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसत आहेत. सी. बी. डी. बेलापूर मध्ये समाजिक कार्यकर्ते अशोक गुरखे यांनी आणि त्यांच्या कार्यर्कत्यांनी एकत्र […]

कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना ,

●कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना , ●भारत मातेची सेवा करणाऱ्या कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मारकासाठी लोकवर्गणी करावी ही खेदाची बाब , वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर,दि.१६, अहमदनगर: जिल्हयाच्या व बीड जिल्ह्याच्या […]

मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे

ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात साजरे, कार्यक्रमाला तहसीलदारांची उपस्थिती  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पनवेल: ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड  मध्ये व राज्य शासनाच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या समोरोपीय उपक्रमा अंतर्गत […]

असिस्टंट कमांडटपदी निवड झाल्याने प्रशांत पोटभरे यांचा नागरी सन्मान

बालमटाकळी येथील भाचा असिस्टंट कमांडट पदी निवड झाल्याने नागरी सत्काराचे आयोजन  पांडुरंग निंबाळकर/वेध ताज्या घडामोडींचा,दि.१२,अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील अधोडी या छोट्याश्या गावातील अंकुश पोटभरे सर यांचे चिरंजिव व बालमटाकळी येथील रायभानदादा शिंदे यांचे नातु प्रशांत पोटभरे […]

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक”

घनकचऱ्यातून मिथेनचे उत्सर्जन विषयावर चर्चासत्र संपन्न           वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२ मुंबई: आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण […]

जुलैमधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना अनुदान झाले मंजूर

जुलै मधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर रायगड जिल्ह्यातील सहा हजार सहाशे तेवीस बाधितांना देण्यात येणार मदत वेध ताज्या घडामोडींचा/दि.१०, रायगड: जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीचा पावसाने झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत देण्याचा […]

कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांची एकमेव संघटना

–संघटनेच्या माध्यमातून १० वा पगारवाढीचा करार वेध ताज्या घडामोडींचा/दि.१०,नवीमुंबई: गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने कामगारांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना ही कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एकमेव संघटना आहे. कामगार […]

पाऊस लांबल्याने शेतकरी पुन्हा संकटात

राज्यावर पाऊस रूसला, मुंबईसह या भागांत दिवसा उन्हाचा चटका वेध ताज्या घडामोडींचा/दि.१०,मुंबई :ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच पाऊस लांबल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जुलैच्या अखेरच्या महिन्यात जोरदार बरसला. पण यानंतर ऑगस्टच्या पहिल्या […]

जिजाऊ संस्थेची आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात

वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,पालघर: मुसळधार पावसामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गोठणपूर येथील सुभद्रा रिंजड यांचे घर पूर्णपणे कोसळून गेल्याने त्यांच्या घरातील संपूर्ण सामानाचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेबाबत जिजाऊ संस्थेला माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी […]