उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदेंची बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,उल्हासनगर:उल्हासनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मुख्यमंत्री शिंदें यांनी  बैठक घेवून गतीने काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. शहरातील काही भागांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांविषयी बुधवारी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली. […]

  वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,नवींमुंबई: अधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी हेी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपान देशातील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिका-यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली […]

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या सूचना

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे […]

भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आखावेत– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: चेंबूर येथील शासकीय पुरुष  आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड  होम,  मुले तसेच  मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद  मुलांसाठीचे  बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी […]

राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न‘ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्यासह […]

कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना ,

●कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानाना आजी माजी सैनिकांकडून मानवंदना , ●भारत मातेची सेवा करणाऱ्या कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मारकासाठी लोकवर्गणी करावी ही खेदाची बाब , वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर,दि.१६, अहमदनगर: जिल्हयाच्या व बीड जिल्ह्याच्या […]

देशातील 150 शहीद जवानांच्या घर – अंगणातील माती स्मारकासाठी राजधानी दिल्लीकडे घेऊन जाणा-या वाहनाचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नवी मुंबईत स्वागत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे […]

मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे

ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात साजरे, कार्यक्रमाला तहसीलदारांची उपस्थिती  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,पनवेल: ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड  मध्ये व राज्य शासनाच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या समोरोपीय उपक्रमा अंतर्गत […]

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी […]

आता10 गुंठे शेतजमिनीचीही करता येणार दस्तनोंदणी

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,मुंबई:महाराष्ट्र राज्यात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आतापर्यंत चाळीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली जिरायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली बागायती जमीन खरेदी-विक्री […]