तळोजातील प्रदूषित केमिकल मिश्रित पाणी पिल्याने 8 बकऱ्यांचा मृत्यू

●केमिकल मिश्रित दूषित पाणी जनावरांच्याही जीवावर, ●तळोजातील नावडेत 8 शेळ्यांचा दूषित पाणी पिऊन मृत्यू वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,तळोजा: तळोजा एमआयडीसी तील कंपन्यांनी नदीत सोडलेल्या केमिकल युक्त पाणी पिल्याने नावडे येथील बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]