कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या सूचना

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे […]

भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आखावेत– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: चेंबूर येथील शासकीय पुरुष  आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड  होम,  मुले तसेच  मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद  मुलांसाठीचे  बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी […]

स्वातंत्र्यदिनी सेक्टर 4 घणसोली येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७, नवीमुंबई:  नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सकारात्मक पावले उचलत असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सेक्टर 4 घणसोली येथे आयुक्तांच्या हस्ते […]

देशातील 150 शहीद जवानांच्या घर – अंगणातील माती स्मारकासाठी राजधानी दिल्लीकडे घेऊन जाणा-या वाहनाचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नवी मुंबईत स्वागत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे […]

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी […]

घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक”

घनकचऱ्यातून मिथेनचे उत्सर्जन विषयावर चर्चासत्र संपन्न           वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२ मुंबई: आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण […]

राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्र्यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

 वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,मुंबई: पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर […]

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा आरोग्य विभागाचे आवाहन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२, मुंबई : राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला […]

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा- डॉ. महेंद्र कल्याणकर

वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,नवी मुंबई: कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रयत्न करावे अशा सुचना दिल्या. कांदळवनाच्या बाधित क्षेत्रावर तज्ञांच्या सल्ल्याने पून्ह:स्थापना करणे, तसेच या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह एक […]

सातारा जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,सातारा:  जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत […]