‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी […]