मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, धरण 97.7 %भरली

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,मुंबई: – मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत 14,05,190 दशलक्ष लिटर म्हणजे 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला […]