पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?